लग्नविधी का करावा ?

१.लग्न हा मनुष्याला परिपूर्ण करणारा गृहस्थाश्रम विधी आहे.त्याला परिपूर्णता जोडीदारातून येते.पुण्य करता येतात. २.विवाह स्थानात हर्षल,राहू,केतू युवा अवस्थेत असतील तर घटस्फोट होण्याचा संभव असतो. ३.करतळावरील विवाह रेषा खाली जाते तेव्हा घटस्फोट आणि जर ती वर गेलेली असेल तर लग्नाचं होत नाही. ४.राशी एक नक्षत्र वेगळे असेल तर लग्न होऊ शकते.एक नाडी एक नक्षत्रमुळे संतती दोष, आकर्षण कमी,सहवास नकोस वाटतो,कंटाळा येतो. ५.आजच्या आधुनिक सुनांनी सासूबरोबर कौशल्याने घ्यावे. ६.कन्यादान करणाऱ्या दाम्पत्याला पृथ्वी दानाचे फळ मिळते. जावई हा नारायण स्वरूप आणि मुलगी लक्ष्मी असते. ७.मंगल ग्रह वासनेशी संबंधित तीव्रता दाखवतो.कोणाला आवडतो तर कोणाला आवडत नाही. ८.मुलगा आणि मुलगी यांच्या पत्रिकेत विवाह सौख्यासाठी गुरु आणि शुक्राची स्थिती पाहतात. ९.मुलीच्या पत्रिकेत गुरु ग्रह पतीचा कारक ग्रह आहे तर मुलाच्या पत्रिकेत शुक्र हा पत्नीचा कारक ग्रह आहे. १०. विवाहासाठी पत्रिका जुळवताना कमीत कमी १८ गन जुळणे आवश्यक आहे.त्यानंतर बाकीचे दोष पहिले जातात. ११.सामान्यतः लग्न हि सप्तम स्थानाचा मालक,तसेच द्वितीय स्थान आणि एकादश स्थानांचे मालक यांच्या महादशा,अंतरदशा किंवा प्रत्यंतर दशे मध्ये होतो. १२.उत्तम विवाह सौख्यासाठी गुरु आणि शुक्र पत्रिकेत चांगले असायला हवेत आणि त्यांच्यावर पाप ग्रहांची दृष्टी असू नये. जर आपल्या कुंडलीत काही विवाहाशी संबंधित काही अडचणी असतील,Pre-Marriage किंवा Post-Marriage Consultations साठी तुमच्या birth details मेल करा pg37750@gmail.com वर किंवा whatsapp करा ९१३७३३६७०४ या क्रमांकावर.हसत राहा,आनंदी राहा.शुभं भवतु. God is always with you. प्रणाम !!!

Comments

Popular posts from this blog

Moon in 8th House