Posts

Showing posts from July, 2021

शुभग्रह आणि त्यांची स्थानानुरूप उत्तम शक्ती

१.नेपच्युन,गुरु,शुक्र,बुध आणि शुक्लपक्षाचा चंद्र हे शुभग्रह आहेत. २.चंद्र आनंद आणतो कारक तो मनाचा कारक आहे. चंद्र जर मृतावस्थेत असेल तर तो माणूस मन मेलेला,मरगळलेला वाटतो.पण तोच चंद्र जर युवा अवस्थेत असेल तर मन प्रफुल्लित राहते.freshness आणि गोड स्मितहास्य त्या माणसाच्या चेहऱ्यावर सहज दिसते. ३.चंद्र युवा अवस्थेत जर कर्क राशीत,वृषभ राशीत किंवा मीन राशीत असेल तर ती मुलगी खूप active असते.एकादश स्थानातील चंद्र entrepreneurship साठी चांगला असतो. ४.वाचास्थानी नेपच्युन जर युवा अवस्थेत असेल तर भविष्य चांगले सांगता येईल.जर तो जलराशीत असेल तर तो मनुष्य बोलतो तसे घडते. ५.कन्या राशीमध्ये जर गुरु असेल तर पोट सुटलेले असेल.चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे.कर्क राशीमध्ये चंद्र असलेला खूप चांगला तर वृषभ राशीत आणखी उत्तम कारण त्याला शुक्राची साथ मिळते आणि हि चंद्राची उच्च राशी आहे. ६.सप्तम स्थानी युवा अवस्थेत असलेला शुक्र विवाह सौख्याच्या दृष्टीने चांगला असतो.पंचम स्थानात जर युवा अवस्थेत गुरु ग्रह असेल तर शिक्षणासाठी अगदी उत्तम असतो. चंद्र जर चतुर्थ स्थानात युवा अवस्थेत असेल तर मातृसौख्य व गृहसौख्...

संतानप्राप्ती योग

१.ज्योतिषशास्त्राने मुलगा होईल की मुलगी हे अचुक सांगता येत नाही. २.डुकराला १२ मुले असतात,ते मोक्षाला जातात. ३.पहिली बेटी,धनाची पेटी असे आपल्याकडे म्हटले जाते. ४.संतानस्थानी शनी असेल तर विलंबाने संतान किंवा त्यावर आणखी कुयोग झाले तर संतान होत नाही. ५.गुरु हा संतानकारक ग्रह आहे,तो बिघडला तर पिशवीला problem होऊ शकतो.वृषभ राशी असेल तर तीन वर्षांनी संतान,कर्क राशी असेल तर एक वर्षांनी संतती होण्याचा संभव असतो. संतती न होणे हे स्त्रिला एखाद्या शापाप्रमाणे वाटते. ६.पंचम स्थानातील हर्षलामुळे संतती बदलणे, मुलं गायब होणे किंवा पळविले जाण्याचा संभव असतो,त्यामुळे लक्ष ठेवा. ७.प्रथम नवरा बायकोचे गुरु बघा,नंतर पंचम स्थानात गुरु कधी येतो ते पाहा,नंतर पंचम स्थानातील राशी बघा,नंतर त्याचा मालक बघा. conception चा काळावधी लक्षात येतो.संतान स्थानाच्या मालकाच्या वरुन जेंव्हा गुरुचे भ्रमण होते, तेव्हा conception होते. ८.संतान स्थानात स्त्री ग्रह अधिक तेवढ्या मुली आणि पुरुष‌ ग्रह अधिक तर मुलगा हे थोतांड आहे. ९. महागणपती स्तोत्र रोज १०८ वेळा म्हणावे. १०.मोरगावच्या गणपतीला जाऊन तुला विधी करण्याची प्रथा ...

लग्नविधी का करावा ?

१.लग्न हा मनुष्याला परिपूर्ण करणारा गृहस्थाश्रम विधी आहे.त्याला परिपूर्णता जोडीदारातून येते.पुण्य करता येतात. २.विवाह स्थानात हर्षल,राहू,केतू युवा अवस्थेत असतील तर घटस्फोट होण्याचा संभव असतो. ३.करतळावरील विवाह रेषा खाली जाते तेव्हा घटस्फोट आणि जर ती वर गेलेली असेल तर लग्नाचं होत नाही. ४.राशी एक नक्षत्र वेगळे असेल तर लग्न होऊ शकते.एक नाडी एक नक्षत्रमुळे संतती दोष, आकर्षण कमी,सहवास नकोस वाटतो,कंटाळा येतो. ५.आजच्या आधुनिक सुनांनी सासूबरोबर कौशल्याने घ्यावे. ६.कन्यादान करणाऱ्या दाम्पत्याला पृथ्वी दानाचे फळ मिळते. जावई हा नारायण स्वरूप आणि मुलगी लक्ष्मी असते. ७.मंगल ग्रह वासनेशी संबंधित तीव्रता दाखवतो.कोणाला आवडतो तर कोणाला आवडत नाही. ८.मुलगा आणि मुलगी यांच्या पत्रिकेत विवाह सौख्यासाठी गुरु आणि शुक्राची स्थिती पाहतात. ९.मुलीच्या पत्रिकेत गुरु ग्रह पतीचा कारक ग्रह आहे तर मुलाच्या पत्रिकेत शुक्र हा पत्नीचा कारक ग्रह आहे. १०. विवाहासाठी पत्रिका जुळवताना कमीत कमी १८ गन जुळणे आवश्यक आहे.त्यानंतर बाकीचे दोष पहिले जातात. ११.सामान्यतः लग्न हि सप्तम स्थानाचा मालक,तसेच द्वितीय स्...

पञिकेतील हर्षल(Uranus)

हर्षल म्हटले की,विलक्षण,प्रचंड,रुढीबाह्य,लहरीपणा,वैज्ञानिक दृष्टिकोण,अचाट बुद्धीमत्ता,जगावेगळे करण्याचे धाडस,वैज्ञानिक शोध,आकस्मिक घटनांचा कारकग्रह.नवपंचम योगात चांगली फळे देतो.बुध-हर्षल युती बुद्धीच्या दृष्टीने चांगली,शुक्र-हर्षल नवपंचम कलेच्या दृष्टीने चांगला.शुक्र-हर्षल युती विवाहसौख्याच्या दृष्टीने वाईटच.हर्षल कुंभ(Aquarius) राशीत चांगली फळे देतो.हर्षल हा विज्ञानाचा पुरस्कार करणारा ग्रह आहे.Research करणाऱ्या माणसासाठी सर्वात चांगला आणि महत्त्वाचा ग्रह आहे. प्रथम स्थानी हर्षल असता माणसाला विक्षिप्त स्वभाव देतो. द्वितीय स्थानात हर्षल असता अचानक उद्भवणारे खर्च/आर्थिक संकटे आणि बोलण्यात फटकळपणा देतो. तृतीय स्थानातील हर्षल उत्तम आकलनशक्ती आणि स्मरणशक्ती देतो. चतुर्थ स्थानात हर्षल असता मातृसौख्य व गृहसौख्य चांगले मिळत नाही,सारखी भांडणे होतात. पंचम स्थानातील हर्षल बुद्धीमत्तेच्या दृष्टीने चांगला असतो.बायकांच्या पञिकेत पंचमातील हर्षल abortions, मुलं जन्माच्या वेळेस त्रास दाखवतो. सहाव्या स्थानात हर्षल असता अचानक उदभवणारे आजार दाखवतो.कोणाबरोबर आहे त्यानुसार आजार दर्शवतो.उदाहरणार्थ मंगळ...

पत्रिकेतील नेपच्युन

नेपच्युन म्हणजे गुढता, कल्पनाशक्ती, intuition power, तरलता, हळुवारपणा,संवेदनक्षमता,भावनाशीलता,कोमलता आहे. त्याला स्वतःची अशी रास नाही. जलराशीत नेपच्युन जास्त प्रभावी असतो. अंदाज खरे होतात. नेपच्युन हा सूचक स्वप्ने पडायच्या पत्रिकेत अधिक प्रभावी असतो. आता आपण कुंडलीतील स्थानांनुसार नेपच्युन कशी फळे देतो हे पाहू : प्रथम स्थानी असलेला नेपच्युन भावनाप्रधान बनवतो द्वितीय स्थानात असलेला नेपच्युन गूढ मार्गाने धनार्जन करण्यास मदत करतो. तृतीय स्थानात असलेला नेपच्युन उत्तम कल्पनाशक्ती देतो.लेखक तसेच कवींच्या पत्रिकेत हा नेपच्युन अधिक प्रभावी असतो आणि त्यात प्रगती दर्शवतो. चतुर्थ स्थानात असलेला नेपच्युन जर पाप ग्रहांबरोबर असेल तर गृहसौख्य देत नाही मात्र जर जलराशीत शुभ ग्रहांसोबत असेल तर उत्तम मातृसुख देतो. पंचम स्थानात असलेला नेपच्युन सूचक स्वप्ने पडणे, गूढ विद्यांचा अभ्यास दर्शवतो. उदाहरणार्थ ज्योतिष,तंत्र,मंत्र,जादू,इत्यादी.पंचमातील शुक्र नेपच्युन युती वेगवेगळे musical instruments शिकण्यात specialization करवतो.तंतुवाद्य,guitar,सतार, Violin यात उच्च प्रतिभाशक्ती देतो. सहाव्या स्थानात...

" विवाह बंधनातील सप्तपदी "

" विवाह बंधनातील सप्तपदी " १. हे सौभाग्यकांक्षिणी ! तू आता विद्यासंपन्न झाली आहेस. संगणकाचे ज्ञानही अवगत केले आहेस आणि सहजपणे तू तुझ्या नोकरीतही कौशल्य प्राप्त केली आहेस.तुझ्या पायात सामर्थ्य आहे. पंखात भरारी घेण्याचे बळ आहे,पण आज तू दोन घराण्यांना तुझ्या सद्विचारांनी एकत्र बांधणार आहेस. २. हे रमणी,तुझं हे दुसरं पाऊल आहे,त्या पावलावर तू पतीसमवेत सुंदर स्वप्न पूर्ण करणार आहेस. या पावलावर तुला साऱ्या घरात आनंद निर्माण करायचा आहे. तू आनंदी असशील तरच तुझं कुटुंब आनंदी होईल. त्यामुळे " आनंदी जीवन " हे सूत्र लक्ष्यात ठेव. ३. हे प्रज्ञावंत मुली, तू खूप शिकलीस आणि नोकरीही करतेस याचा अहंपणा करू नकोस. कुणास तुच्छ लेखू नकोस. माणसातलं माणूसपण जपत जपत सासू सासऱ्यांवर आई वडिलांसारखं प्रेम करण्याचं ठरवुन तू तिकडे पाऊल उचलले आहेस. ४. हे विद्याश्री, तुला पतीची साथ आयुष्यभर हवी आहे असे मनोमन ठरवुन चौथे पाऊल उचलणार आहेस. पतीच्या सोबत त्याच्या घरातील अनेकांशी तू नव्या नात्याचा सुंदर गोफ बांधणार आहेस. ५. हे ललने, पाचवं पाऊल उचलताना तू हे लक्ष्यात घे की,घराचा ' ताल ' आण...

Psychology required to combat corona crisis

Today we will discuss about the "Stockdale Paradox" which will be useful to all of us for fighting in the pandemic situation.This is from the Jim Collin's famous book "Good to Great " in which American Admiral shared his experience in the Vietnam War.In the war situation when all situations were against them,how he fought in that situation and finally survived due to psychology which reffered in the Stockdale Paradox. In his speech he was saying that I had faith in the end of the story.End of the storry will be favourable to me.Solders who had to much optimisn they died.They stopped their struggle when their hope did not met.The disappintment/pain arising due to extreme optimism is called Stockdale Paradox.You have to understand the difference between reality and belief.The oain and suffering currently going on is our reality.We dnt have to run away from them.We have to face them.But you have to believe that in the end things will be in our favour.Have a faith i...